राज्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून विधानसभेत करण्यात येत होती. मात्र मध्येच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील नागालँडमधील भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित करत हेच बदलाचे वारे …
Read More »