मुंबई : प्रतिनिधी १५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल्स-रेस्टॉरंट, दुकाने, शॉपिंग मॉल आदी गोष्टी सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय लग्नासाठी असलेली लोकसंख्या मर्यादेची अट शिथिल करत हॉल-लॉनच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के पर्यत नागरीकांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय सलून-स्पा …
Read More »