Breaking News

Tag Archives: mumbai high court

जिथं रूग्णसंख्या जास्त तिथे मागील वर्षासारखा लॉकडाऊन लावा मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुण्यासह ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे मागील वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर असून आम्हाला आदेश द्यायला लावू नका असा इशाराही न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला दिला. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई उच्च न्यायालयातडून घेण्यात येत असून …

Read More »

गुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही ओढले न्यायालयात

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात धाव घेतलेले आयपीएस अधिकारी तथा होमगार्डचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल होवू लागल्याने त्यांनी आता पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र यावेळी त्यांनी थेट …

Read More »

माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत सीबीआयचे धाड सत्र इतरांवरही गुन्हा दाखल

मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुली करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावे लागलेल्या अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले असून त्यांच्या घरावर धाडसत्र टाकल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर देशमुख यांच्यासह इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून …

Read More »

देशमुखावरील आरोपांची सीबीआय करणार गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी परमबीर सिंगांना खालच्या न्यायालयात पाठवत अॅड. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर परमबीर सिंग यांना सेशन न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देत सीबीआयने गुन्हा अर्थात एफआयआर न नोंदविता १५ दिवसात प्राथमिक चौकशी करून त्याबाबतचा पुढील निर्णय घ्यावा असे स्पष्ट आदेश अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च …

Read More »

पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यावरून माजी मंत्र्याची टीका महाविकास आघाडी सरकारने आपला खरा चेहरा दाखविला

भंडारा: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मागासवर्गिय समाजाचे अहित करणारे सरकार असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या पदोन्नतीने भरण्याची ७० हजार पदे सर्व सामान्य कोट्यातुन भरण्याच्या दृष्टीने १८ फेब्रुवारी २०२१ ला या सरकारने निर्णय काढुन आपला खरा चेहरा दाखविल्याची टीका राज्याचे भाजपाचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. …

Read More »

शालेय फि कमी किंवा माफीचा दिलासा सरकार न्यायालयातूनच मिळविणार निर्णय न्याय प्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही तज्ञ अधिकाऱ्यांची शासन स्तरावर समिती

मुंबई : प्रतिनिधी शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही. तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. शालेय …

Read More »

अर्थपूर्ण ‘मर्जी’ सांभाळण्यासाठी निर्णय घेणाऱ्या आघाडी सरकारला न्यायालयाची पुन्हा चपराक नियमबाह्य परवानगी दिल्या प्रकरणी- भाजपा आमदार भातखळकर यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा केवळ कोणाची तरी ‘अर्थपूर्ण मर्जी’ सांभाळण्यासाठी नवीन कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सुनावले असून, सतत बेकायदेशीर निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने पुन्हा एकदा जोरदार चपराक दिल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार …

Read More »

कंगनाच्या घराचे भवितव्य दिंडोशी न्यायालयाच्या हाती उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने काल मुंबई महापालिकेने बजाविलेली नोटीस योग्य असल्याचा निकाल दिला. त्याविरोधात महापालिकेने बजाविलेली ही नोटीस रद्दबातल करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने दिंडोशी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने राणावत हीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे …

Read More »

कांजूर मार्ग मेट्रो कारशेडच्या महाविकासच्या प्रस्तावाला न्यायालयाचा लाल सिंग्नल राज्य सरकारच्या धोरणाला धक्का

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील पर्यावरणीय समतोल राखण्याच्या अनुषंगाने नियोजित आरेतील कार शेड कांजूर मार्गला हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हरकत घेत पुढील सुणावनी होईपर्यत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सदरच्या जागेवर कारशेड उभारणाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आज दिली. आरेतील मेट्रो कारशेडसाठी जंगलातील वृक्षांची …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महा आघाडी सरकार नव्हे तर उच्च न्यायालयावर ठपका अर्णव गोस्वामी प्रकरणी भाजपाचा दावा निघाला खोटारडा

मुंबई : प्रतिनिधी अन्वय नाईकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक तथा वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांच्यासह तीन जणांना ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत तपासप्रक्रियेत कोणतीही दखल द्यायची नाही असे निर्देश दिले. विशेष म्हणजे हा निकाल देताना राज्य सरकारने अर्थात अलिबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईवर कोणतेही प्रश्नचिन्ह उभे न करता नाईकप्रकरणी …

Read More »