मुंबई : प्रतिनिधी या देशातील शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळे चिडून दिल्लीमध्ये पोलिसांनी अतिरेकी कारवाई केली आणि शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु देशातील शेतकरी नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला घाबरणार नाही आणि समर्थपणे एकत्र येवून हे सरकार दूर करण्याचे पहिले पाऊल टाकेल असा विश्वास …
Read More »२०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहणार? नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात जागतिक बँकेचा अंदाज
मुंबई: प्रतिनिधी गेल्या वर्षभरात चलन निश्चलीकरण आणि जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे भारताची आर्थिक गाडी घसरल्याचा अंदाज देशातील सर्वच तज्ञांनी व्यक्त केला. तसेच त्याचे प्रतिबिंब बाजारातही उमटले. मात्र जागतिक बँकेने मात्र २०१८ हे वर्ष भारतासाठी आश्वासक असल्याचे चित्र मांडत भारताचा विकास दर ७.३ वर पोहचेल असा विश्वास २०१८ ग्लोबल इकॉनामिक्स अहवालात …
Read More »