मुंबईः प्रतिनिधी राज्यातील माथाडी कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या पगारीतून वारेमाप पध्दतीने कर्जवसूली करणाऱ्या पतसंस्था, पतपेढ्या, खाजगी बँकांच्या वसुलीला आता कामगार मंडळाने चाप लावण्याचा निर्णय घेतला. तसेच या अनुषंगाने कामगार विभागाने नुकताच शासन निर्णयही प्रसिध्द केला. राज्याच्या विविध भागात जवळपास २ लाख ५ हजार माथाडी कामगारांची नोंद आहे. त्यापैकी १ …
Read More »