मुंबईः विशेष प्रतिनिधी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने औटघटकेचे सरकार भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केले. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच अजित पवारांच्या युटर्नमुळे कोसळले. त्यानंतर हे दोन नेते विधानसभेत कसे एकमेकांना सामोरे जाणार अशी उत्सुकता लागून राहीलेली. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नी फडणवीसांनी …
Read More »