Breaking News

Tag Archives: dhananjay munde

‘गल्ली बॉय’ असल्याचा आव आणणारे सरकार ‘बॅड बॉईज’

विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार  मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित संयुक्त पत्रकार …

Read More »

विरोधकांकडून टीका तर राज्य सरकारकडून स्वागत

निरर्थक संकल्प असल्याची विखे पाटील यांची टीका तर मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी केंद्र …

Read More »

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »

शेतकरी स्वतः चं सरण रचून जीवन संपवतोय

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका सोलापूर – भोसे : प्रतिनिधी आज शेतकरी स्वतः चं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आज मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकऱ्यांवर आल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसे येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर …

Read More »

गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची सखोल चौकशी करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आश्वासन हिंगोली – वसमतनगर: प्रतिनिधी ईव्हीएम मशिन्स हँक करण्यासंदर्भातील माहिती स्व. गोपीनाथ मुंडे असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सुप्रसिध्द हँकर सय्यद सुजी याने केला. त्यानंतर भाजप मधील ज्येष्ठ नेत्यांनी बोलण्याचे टाळलेले असले तरी सत्तेत आल्यानंतर स्व.मुंडे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे शोधण्याची …

Read More »

… तर मंत्र्यांना दावणीला बांधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे आवाहन जालना – घनसावंगी : प्रतिनिधी दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत. जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर …

Read More »

सरकारला काम करण्याची अक्कल नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका बुलढाणा- वरवटबकाल: प्रतिनिधी हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतेय… तुमच्या नोकर्‍या घालवतंय… आधारभूत किंमत देत नाहीय… कापसाला दर नाही… तांदुळ, तूरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले.  …

Read More »

वाढत्या महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर उपरोधिक टीका जळगाव -चाळीसगावः प्रतिनिधी आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील अशी उपरोधिक टीकामाजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील …

Read More »

सरकारचा हेतू स्पष्ट नसल्यानेच अहवाल सभागृहात मांडत नाही विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मागील एक आठवड्यापासून राज्य मागासवर्ग आयोग आणि टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाच्या शिफारसी सभागृहात ठेवणार असल्याचे जाहीर केले. तर सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते एटीआर सभागृहात मांडणार असल्याचे सांगत असल्याने मराठा, धनगर …

Read More »