Breaking News

Tag Archives: devendra fadanvis

उध्दव ठाकरें म्हणाले, शिडी करून पोहोचलेल्यांपासून हिंदूत्वाला धोका दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदींसह भाजपावर सोडले तोफगोळे

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी कोणी तरी माहिती अधिकारात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे विचारणा केली की, हिंदूंना धोका आहे का? म्हणून परंतु गृह मंत्रालयालयाने उत्तर दिले की असे काही नाही म्हणून. मग हिंदूना धोका नाही तर मग कोणापासून धोका आहे तर तो म्हणजे ज्यांनी हिंदूत्वाची शिडी करून जे सत्तेवर पोहोचले त्यांच्यापासूनच …

Read More »

मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल माझ्या लक्षात राहत नाही ही माझी कमतरता शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळच्या घटनेचा उल्लेख केला. बरं झालं त्यांनी उल्लेख केला. तेथील घटनेला त्यावेळचे सत्ताधारी नाहीतर पोलिस जबाबदार होते. पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा भाग म्हणून त्यांनी पोलिसांनी तशी कृती केली. त्यामुळे या घटनेबाबतचे आरोप पोलिसांवर होते. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या …

Read More »

भाजपाच्या कोअर कमिटीत काय ठरलं? अॅड आशिष शेलार यांनी दिली ही माहिती आघाडीला सळो की पळो करणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला जी मदत, सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे, त्या गोष्टींचा विकास महाविकास आघाडी करू शकत नाहीत. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही …

Read More »

भाजपाचा ढोंगीपणा उघड झाल्याने त्यांना शेतकरीप्रश्नी बोलण्याचा अधिकार नाही शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतक-यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापा-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून शेतक-यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत …

Read More »

मलिकांचे आरोप, एनसीबीचा खुलासा तर फडणवीसांकडून पाठराखण आणि गौप्यस्फोट आर्यन खान अटकप्रकरणावर राजकिय वातावरण चांगलेच तापतेय

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह तिघांना एनसीबीने अटक करून तुरुंगात ठेवल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मोहित कंबोजच्या मेहुण्यावरून मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीने …

Read More »

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येईल किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

शिर्डी: प्रतिनिधी किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे सत्यात कधी येणार असा सवाल करत याची माहिती आता माध्यमांनीच द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील केले. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनो, मोदींची भेट घ्या राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील …

Read More »

बदली तर झाली पण महिना झाला तरी अधिकाऱ्यांना मंत्रालयात पोस्टींग मिळेना पोस्टींग मिळेना म्हणून अधिकारी जून्याच विभागात कार्यरत

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीमुळे  आणि कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सक्त आदेश बजावत बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूजू करावे असे स्पष्ट निर्देश दिलेले …

Read More »

निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …

Read More »

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही …

Read More »