Breaking News

Tag Archives: covid-19

न्यायालयाने सांगितलेल्या संस्था वगळता इतर सहकारी संस्थाच्या निवडणुका नाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या आदेशामधून फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या संस्थांना वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग …

Read More »

कोरोना: अबब..१६ जून पर्यंत राज्यात ५ हजार ५०० हून अधिक मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ५० हजारावर तर बरे होवून घरी गेले ५७ हजार

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य सरकार मृतकांचा किंवा रूग्णाच्या आकडेवारी लपवित असल्याची चर्चा दबक्या आवाजात सरकार दरबारी सुरु होती. त्याची परिणती अखेर याविषयीची माहिती प्रसारमाध्यमात आणि विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यतची आणि फेरतपासणीत आढळून आलेल्या आकडेवारीनुसार ९ मार्च पासून ते १६ जून पर्यत ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू …

Read More »

ICMR चा सिरो सर्व्हे म्हणतो, महाराष्ट्रात कोरोनाचा अत्यल्प संसर्ग सहा जिल्ह्यात १.१३ टक्के रूग्णांचे प्रमाण

मुंबई : प्रतिनिधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आय सी एम आर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. …

Read More »

‘बायजुस – द लर्निंग अॅप’ ची महाराष्ट्र पोलिसांना अशीही मदत शालेय विद्यार्थ्यांना मोफत अॅप उपलब्ध करून देणार

मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात सर्वात पुढे असलेल्या राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी बायजुस अॅपने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या पाल्यांना अर्थात शालेय मुलांना विनाशुल्क बायजुस-द लर्निग अॅप कंपनीने ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचे अॅप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत पोलिसांना एक आगळी वेगळी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली …

Read More »

अत्यावश्यक सेवेतील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अशी आहे नियमावली अधिकृत क्यु आर कोडचे तिकिट असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठ्या प्रयत्नाने रेल्वे सेवा सुरु केली. मात्र या रेल्वे प्रवासासाठी सर्वाधिक अधिक सदर कर्मचारी अधिकाऱ्याकडे त्याचे महापालिका, मंत्रालय, खाजगी-शासकिय रूग्णालयात काम करत असलेच्या प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर व्यक्तीकडे क्यु आर कोड असलेले रेल्वेचे …

Read More »

कोरोना: १ लाख ७ हजारापैकी ५० हजाराहून अधिक रूग्ण घरी आज पुन्हा ३ हजार ३९० रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून आज ३ हजार ३९० नव्या रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या बाजूला १६३२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ५० हजार ९७८ वर पोहोचली असल्याने १ लाख ७ हजार ९५८ रूग्णांपैकी ५३ …

Read More »

local train: लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाने अहवाल मागविला प्रत्येक स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्वरत सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात येत होती. त्यानुसार अखेर रेल्वे विभागाने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भातील प्रत्येक स्टेशनवरील लोहमार्ग पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते. तसेच या …

Read More »

एसआरए प्रकल्पांबाबत डॉ.जितेंद्र आव्हाडांचा आणखी एक नवा निर्णय प्रत्येक प्रकल्पात १ ते ५ हजार चौरस फुटाचे आरोग्यकेंद्र उभारणार

ठाणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भविष्यात वैद्यकीय सुविधांची वानवा भासू नये, यासाठी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटाचे आरोय केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. म्हाडा, एसआरए योजनांच्या वास्तूंमध्ये …

Read More »

कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले …

Read More »