Breaking News

Tag Archives: covid-19

मुख्यमंत्र्यांच्या अख्यारितील विभागाच्या कर्मचाऱ्यांना मे चे वेतनच नाही ५५ लाख रूपयांची माहिती न दिल्याने वित्त विभागाने पगार थांबविला

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे या भलेही राज्य सरकारच्या तिजोरीत कडखडाट होत आलेला असला तरी सरकारने कर्ज काढून शासकिय कर्मचाऱ्यांना कर्ज काढून पगार दिले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले उध्दव ठाकरे यांच्या अखत्यारीतील जनसंपर्क विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जूनची १५ तारीख उजडत आली तरी त्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नसल्याची …

Read More »

रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर मात्र मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून हा दर आता ५० टक्केवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत …

Read More »

१० दिवसात २ ऱ्यांदा राज्यात सर्वाधिक मृत्यू आणि रूग्णांची नोंद १४९ मृतकांची आणि ३ हजार २५४ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी जून महिना सुरु होवून आज अवघे १० दिवस पूर्ण होत असतानाच या दिवसांमध्ये तब्बल दोन वेळा सर्वाधिक मृत्यू आणि रूग्ण संख्येची नोंद झाली. मात्र एकाच दिवशी विक्रमी मृतकांची संख्या आणि रूग्णांच्या संख्येची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असून आज ३ हजार २५४ इतक्या नव्या रूग्णांची तर १४९ जणांचा …

Read More »

पावसाळी अधिवेशन दिड महिन्यानंतर, मात्र १ दिवसीय होवू शकते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनला होणार होते. मात्र मुंबईसह राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन किती चालेला याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत पुरवणी मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन होवू शकते अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. रायगड …

Read More »

कोरोना: ४ दिवसांच्या अंतराने राज्य ९० हजारावर मात्र अॅक्टीव्ह रूग्ण ४५ हजाराच्या जवळ १२० जणांचा मृत्यू तर २२५९ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० हजारावर पोहोचल्यानंतर ४ च दिवसात १० हजाराने रूग्णसंख्येत वाढ होत ही संख्या ९० हजार ७८७ वर पोहोचला. मात्र अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ८४९ वर पोहोचली. राज्यात आज पुन्हा १२० रूग्णांच्या मृत्यूची नोंद होत २२५९ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६३ जण बरे …

Read More »

कोरोना: राज्यातील २५५३ संख्येसह मुंबई पोहोचली ५० हजारावर : रिकव्हरी रेट वाढला राज्यात १०९ जणांचा मृत्यू तर मुंबई-ठाण्यात आतापर्यंत २१३४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २५५३ नव्या कोरोनाग्रस्तांची आणि १०९ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. राज्यातील एकूण बाधीतांची संख्या ८८ हजार ५२८ वर पोहोचली असून यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ३७४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील एकूण रूग्णसंख्येपैकी ५० हजार ८५ तर मुंबई महानगरात २१३४ जणांचा आतापर्यत मृत्यू झाल्याची …

Read More »

गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस किवळे फाटा येथे वाढदिवस केला साजरा

मुंबई: प्रतिनिधी गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची माहिती घेतली. तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले …

Read More »

कोरोना: सर्वाधिक रूग्णांची नोंद होत एकूण संख्या ४३ हजारावर ९१ जणांचा मृत्यू , १९२४ जण बरे होवून घरी गेले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या अर्थात ३ हजार ७ रूग्णाची नोंद झाली असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४३ हजार ५९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर २४ तासात १९२४ …

Read More »

हज यात्रा रद्द करायचीय? तर या ई-मेलवर फॉर्म भरा हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने कळविले आहे. जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ मार्च २०२० रोजी सौदी …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात ८० रूग्ण ११ तालुक्यात ६ तर शहरातील मृतकांची संख्या १०१ वर

सोलापूर : प्रतिनिधी शहरातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्यात वाढत असताना या आजाराचे लोण आता ग्रामीण भागातही हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ८० रूग्ण आढळून आले आहे. तर यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ६ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६० …

Read More »