Breaking News

Tag Archives: corona virus

शासन, महापालिकांच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वाहनाची सोय करा सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्याच भागात बंद झाल्याने राज्य सरकार आणि महापालिकांच्या  अखत्यारीत असलेल्या रूग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयात पोहोचणे जिकरीचे होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना वेळेवर आणण्यासाठी …

Read More »

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध कोरोनाबाधीत १९ रुग्णांना घरी सोडल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत असे आवाहन करत परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी. तसेच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट …

Read More »

अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्री करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांची परवानगी

मुंबई : प्रतिनिधी जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.. लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या …

Read More »

देश लॉक डाउन असताना साखर कारखाने सुरु कसे ? ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत

प्रतिनिधी : बीड संपुर्ण देश लॉक डाऊन असताना राज्यातील आणि कर्नाटकातील साखर कारखाने चालू राहतातच कशी ?  ऊसतोड कामगारही माणसेच आहेत . गुलाम नाहीत.   त्यांना गुलामप्रमाणे वागवू नका. ते रोज नव्या गांवात नव्या ठिकाणी समूहाने काम करतात .  त्यांनाही कोरोना होऊ शकतो , त्यांच्या आरोग्याशी . खेळ सुरू ठेवणारे  सर्व …

Read More »

फक्त मालवाहू ट्रक चालणार खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून न अडविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री …

Read More »

थडगं…कोरोनाच्या वावटळीतलं सद्यपरिस्थितीतील हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा: लेखक-सुदेश जाधव

धन्याची दुसरी पिढी मुंबईत बिगारी कामगार म्हणून काम करणारी. धन्याचा बाप नाल्यात गुदमरून कुत्र्याच्या मौतीने मेलेला. धन्याची आय कर्करोगान मेलेली. धन्याच्या बहिणीचं अजून लग्न नाही झालं आता पत्र्याच्या खोपटात धन्याची बायको, दहा वर्षाचा मुलगा, धन्या आणि त्याची बहिण मिळून चौघेच रहातात. बायकोची तब्बेत बिघडलेली होती, त्यामुळे धन्याची बायको आज गेली …

Read More »

जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी पालिका, स्वंयसेवी संस्थानी पुढे यावे डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच याकाळात अत्यावश्यक धान्य, औषधे, गँस यासह दैनदिंन जीवनात लागणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. तरीही नागरीकांकडून रस्त्यांवर गर्दी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य, औषधे नागरीकांना घरपोच देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांनी …

Read More »

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …

Read More »

आणि मृद व जलसंधारण मंत्री गडाखांनी परत केले पोलीस आणि वाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी निर्णय

अहमदनगर : प्रतिनिधी कोणत्याही एखाद्याला विशेषत: लोकप्रतिनिधीला समाजात आपली वट वाढविण्यासाठी कारण नसताना पोलिसांचा बंदोबस्त मागून घेत त्यात फिरायला आवढते. मात्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना …

Read More »