Breaking News

Tag Archives: cm fadnavis

पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोगाची माहिती देणारे पहिले महा ॲग्रीटेक

डिजिटली ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ मुंबई : प्रतिनिधी पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करुन शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशाप्रकारच्या पहिल्या ‘महा ॲग्रीटेक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केला. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या …

Read More »

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता

गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …

Read More »

ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नाही

ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला. यावेळी अन्सारी म्हणाले की, …

Read More »

मुंबई विकास आराखड्यातील ‘बिल्डरधार्जिणे’ बदल रद्द करा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे मुंबई : प्रतिनिधी प्रस्तावित मुंबई विकास आराखड्याच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बेकायदेशीर व बिल्डरधार्जिणे बदल करून राज्य सरकारने निवडक बिल्डर व विकासकांना मोठा आर्थिक लाभ मिळवून दिले. त्यामुळे हे बिल्डरधार्जीणे असलेला मुंबईचा विकास आराखड्यातील करण्यात आलेले बदल तातडीने रद्द करावेत …

Read More »

आणि पंकजा मुंडेकडूनही धनगर समाजाची फसवणूकच

पाय न ठेवण्याच्या घोषणेला २४ तास उलटायच्या आतच पंकजा मुंडे मंत्रालयात हजर मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. तरी त्या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण …

Read More »

मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन

पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने  चक्क  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर  बांधण्यात आलेल्या  संरक्षक जाळीवर बसून  अनोखे आंदोलन केले. यामुळे  मात्र पोलिसांची एकच  तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०)  राहणार …

Read More »

भविष्यात एससी-एसटीचे आरक्षण रद्द करणार का?

खुलासा करण्याची राष्ट्रवादीची मागणी  मुंबई: प्रतिनिधी  गोळवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमध्ये ही संकल्पना आहे. ती जी संकल्पना असताना जे एससी, एसटी यांची आरक्षणे रद्द केली पाहिजे असा संघाचा दावा आणि त्यांची भूमिका होती. सरकारने स्पष्ट केले पाहिजे की त्याची सुरुवात या देशात या सरकारच्या माध्यमातून सुरु झाली आहे का ? भविष्यकाळामध्ये एससी, एसटीचे आरक्षण …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी नयनतारा सहगल यांची क्षमा मागावी

सन्मानाने बोलविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी  मुंबई : प्रतिनिधी नयनतारा सहगल यांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर रद्द करण्यात आलेला आहे. जर तसं नसेल तर राज ठाकरे यांनी मन मोठं करुन क्षमा मागितली तसं मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करुन नयनतारा सहगल यांची क्षमा मागून त्यांना पुन्हा निमंत्रण दिले पाहिजे. सन्मानाने …

Read More »

राज्यातल्या ५ ते ७ लाख महिला कर्मचाऱ्यांसाठी फक्त ५ हजार विशाखा समित्या

गतिमान-पारदर्शक सरकारच्या काळात महिला कर्मचारी असुरक्षित मुंबई : गिरिराज सावंत नुकत्याच झालेल्या “मी टू” आंदोलनाच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये महिलांना संधी देताना त्यांचे लैगिंक आणि शाररीक शोषण होत असल्याच्या लाजीरवाण्या घटना उघडकीस आल्या. मात्र हीच अवस्था थोड्याफार फरकाने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही घडत असून राज्यभरातील ५ ते …

Read More »

संमेलनाच्या वादावरून विरोधी पक्षनेत्यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री कार्यालयाचा तातडीने प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखए-पाटील यांनी करत यासंदर्भातील खुलासा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याचे आवाहनही त्यांनी …

Read More »