Breaking News

Tag Archives: ajit pawar

तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली. आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले …

Read More »

युपीएचं सरकार आल्यावर २००९ सालासारखी कर्जमाफी देवू उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खा. सुप्रिया सुळेंचे आश्वासन

बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …

Read More »

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना उत्तर

कोल्हापूरः प्रतिनिधी पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हिट विकेट काढल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या गौप्यस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य करताना शरद पवार यांनी मोदींनी माझ्या कुटुंबियांची चिंता करू नये असा इशारा देत माझ्या आईचे माझ्यावर संस्कार असून माझी …

Read More »

पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी पुतण्याकडून शरद पवारांची हिट विकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

वर्धाः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळविण्यासाठी सध्या कौटुंबिक लढाई सुरु असून शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांच्या हातून शरद पवार यांची हिट विकेट होणार असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने वर्धा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र …

Read More »

शिवसेना उपनेते डॉ.अमोल कोल्हेंच्या हातात आता राष्ट्रवादीचे घड्याळ अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी …

Read More »

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी …

Read More »

या दळभद्री सरकारला उलथवून टाका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका कोल्हापूर – कागल: प्रतिनिधी लाखांचा पोशिंदा सुखी नाही… आया बहिणी सुरक्षित नाहीत… कुपोषणाने डोके वर काढले आहे… अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे असलं दळभद्री सरकार असून याला उलथवून टाका अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी कागलच्या जाहीर सभेत केली. १५ …

Read More »

… तर मंत्र्यांना दावणीला बांधा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे आवाहन जालना – घनसावंगी : प्रतिनिधी दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत. जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर …

Read More »