मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यांनी ते जरूर चालवाव आमची काही आडकाठी नाही. मात्रमहाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा …
Read More »