Tag Archives: १३०० पानांचे प्रतिज्ञा पत्र

वक्फ कायद्यावर ब्लँकेट स्टे असू नये केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका ब्लँकेट स्टे असू शकत नाही अशी भूमिका प्रतिज्ञा पत्राद्वारे केली सादर

केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल, २०२५) सर्वोच्च न्यायालयाकडे वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची मागणी केली आणि सांगितले की कायद्यावर “संवैधानिकतेची धारणा” असल्याने त्यावर “ब्लँकेट स्टे” असू शकत नाही. १,३३२ पानांच्या प्राथमिक प्रतिज्ञापत्रात, सरकारने वादग्रस्त कायद्याचा बचाव करताना म्हटले आहे की “धक्कादायकपणे” २०१३ नंतर, वक्फ जमिनीत …

Read More »