Breaking News

Tag Archives: भारत

भारतावरील आरोपानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला नाझी समर्थकाचा सन्मान कॅनडात विरोधकांकडून टीकेचा भडिमार

खलिस्थानी समर्थक हरदीपसिंग गुज्जर यांच्या हत्याप्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्युऊ यांनी या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना हिटलरच्या एसएस संघटनेत असलेल्या आणि ज्यु नागरिकांच्या विरोधात उभारण्यात आलेल्या छळ छावणीचा भाग राहिलेल्या यारोस्लॅव हुनका यांचा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलावून सत्कार केल्याप्रकरणी कॅनडाचे …

Read More »

परदेशातील खलिस्तानी समर्थकांना मोठा दणका ओव्हरसीज सिटिझनशीप रद्द करण्याचा भारताचा निर्णय

खलिस्तानी

भारत आणि कॅनडामध्ये सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत कठोर पाऊलं उचलत असल्याचं दिसत आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तान समर्थकांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात राहणार्‍या खलिस्तानी नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे ओव्हरसीज सिटिझनशीप म्हणजे ओसीआय कार्ड रद्द करण्याच्या सूचना केंद्र सरकारने तपास यंत्रणांना दिल्या आहेत. भारताच्या या निर्णयामुळे …

Read More »

कॅनडा-अमेरिका- भारतः पितळ उघडे पाडण्यासाठी यंत्रणा लागल्या कामाला लवकरच तपास यंत्रणांची बैठक

एका कॅनेडियन नागरिकांचा मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या आंतरराष्ट्रीय भारतीय गुप्तचर संस्थेने केल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कॅनडा हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनला असल्याचा प्रत्यारोप केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा मधील संबधांमध्ये थोडीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या …

Read More »

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटीमध्ये सामंज्यस्य करार करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार- अध्यक्ष राहुल नार्वेकर

भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले. विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. …

Read More »

राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान आयुष्यमान भव मोहीम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्यमान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »