Breaking News

Tag Archives: भारत

राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर

जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …

Read More »

भारतातील मोबाईल वॉलेटने ६ ट्रिलीयनचा टप्पा ओलांडणार ग्लोबल डेटाचा दावा

मोबाईल वॉलेटद्वारे पेमेंटने देशातील लोकांची कल्पनाशक्ती पकडली आहे. डेटा आणि ॲनालिटिक्स कंपनी GlobalData नुसार, २०२८ मध्ये $६-ट्रिलियनचा टप्पा ओलांडण्यासाठी पुढील चार वर्षांत १८.३ टक्क्यांच्या CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) पेमेंट पद्धती वाढणार आहे. मोबाइल वॉलेट व्यवहारांची संख्या फेब्रुवारी २०२४ मध्ये १२.१ अब्ज व्यवहारांवर गेली आहे जी गेल्या वर्षी याच महिन्यात …

Read More »

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली. राष्ट्राध्यक्ष पदी निवड होताच भारताचे कायदाचे मंत्री किरण रिजूजी यांना बोलावून मालदीव मधील भारतीय सैन्याचे तळ हटवा तसेच इतर सुरक्षावाहू यंत्रणा कमी करण्याची सूचना घेत मालदीवमधील अंतर्गत सुरक्षा यंत्रणेत भारताचा …

Read More »

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार

भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली. गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ६) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश …

Read More »

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत आहे. तसेच गाझा पट्टीत अडकलेल्या आणि इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना पुरेसे उपचारही मिळू नये यासाठी गाझातील हॉस्पीटल आणि युनोच्या छावणीत राहणाऱ्या लोकांवरही इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने इस्त्रायलच्या विरोधात युनोने ठेवलेल्या …

Read More »

दुबईहून प्रियकराला भेटण्यासाठी ‘ती’ आली भारतात पण…. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला भारतात पोहचताच बसला धक्का

दुबईहुन एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत असून संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात एका हिंदी न्युज चॅनेल ने बातमी दिली आहे. समोर आलेल्या …

Read More »

भारत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनणार एस अँड पी ग्लोबलचा दावा

गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक मोठे टप्पे गाठले आहेत आणि सध्या ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुवर्ण केंद्र मानले जात आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटने असा दावा केला आहे की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल आणि २०३० पर्यंत जगातील तिसरी …

Read More »

भारतात ऑलिम्पिक झाल्यास फ्रान्स सहकार्य करणार फ्रांसचे वाणिज्यदूत ज्यां मार्क सेर-शार्ले यांचे प्रतिपादन

पुढील वर्षी २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये होणार असून २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यास भारत उत्सुक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. भारताने जी – २० परिषदेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे भारत ऑलिम्पिक स्पर्धांचे देखील यशस्वी आयोजन करेल, असे सांगताना भारतात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास फ्रान्स आपल्या अनुभवाचा …

Read More »

आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला चीनला दिला दणका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आनंदाची बातमी दिली आहे. आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण आता तो ६.३ टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे की एप्रिल ते जून या तिमाहीत खूप मजबूत खप …

Read More »

जपानमध्ये इंडिया मेला: भारत-जपान मैत्री दृढ होईल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जपान येथील कोबे …

Read More »