शुक्रवार (२ मे २०२५) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे अधिकृत उद्घाटन केले तेव्हा राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणाचे दर्शन घडले. ही सुविधा राष्ट्राला समर्पित करणारे मोदी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तिरकस टीका केली. त्यांनी असे पाहिले की, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि खासदार शशी थरूर हे दोन प्रमुख …
Read More »पंतप्रधान मोदींची आता पाकिस्तानऐवजी देशांतर्गत विरोधकांवर टीका, अनेकांची झोप उडेल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या उपस्थितीवरून विरोधकांवर टीका
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …
Read More »राहुल गांधी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही आरएसएसवर टीका ख्रिश्चन चर्चच्या मालकीच्या जमिनीच्या मुद्यावरून टीकास्त्र
कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे गैर-सरकारी जमीन मालक आहे, असा दावा करणाऱ्या आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आता हटवलेल्या लेखावर ताशेरे ओढत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही टीका केली. संसदेद्वारे “मुस्लिम विरोधी” वक्फ दुरुस्ती विधेयक …
Read More »
Marathi e-Batmya