Breaking News

विशेष बातमी

मेगा भरती आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघाकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध विभागात १ लाख ५० हजार पदे रिक्त असून यातील ७२ हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्या आधी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची …

Read More »

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही

मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …

Read More »

दुष्काळ आणि आपत्तीसाठीचा १४ हजार कोटींचा निधी सरकारकडून इतर कामावर खर्च मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदा तीव्र दुष्काळ असताना जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे बँक खाते उघडून त्यातील रकमेच्या आधारे दुष्काळासाठी मदत निधी उपलब्ध करणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. तरीही राज्य सरकारने जिल्हापातळीवर खाते उघडण्याऐवजी राज्याच्या आपत्ती निवारणासाठी राखीव असलेली १३ हजार ५०० कोटी रूपयांची रक्कम मागील चार वर्षापासून इतर कामावर खर्च करण्यात …

Read More »

जलसंधारण विभागाचे प्रणेते अरुण बोंगीरवार यांचे निधन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वाहीली श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …

Read More »

जमिन विक्री घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन हाजीर हो १९ डिसेंबर ला जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश

जळगांव : प्रतिनिधी घरकूल योजना राबविताना आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगलेल्या सुरेश जैन यांच्या अडचणीत आता नव्याने भर पडली आहे. शहरातीलच रेल्वेलगतच्या जमिनीच्या नकाशात फेरफार करून सदर जमिन विकल्याप्रकरणी खान्देश बिल्डरच्या संचालकांसह माजी आमदार सुरेश जैन यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. शहरातील दूध फेडरेशन आणि रेल्वे …

Read More »

वादग्रस्त मंत्र्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे म्हाडा सचिव बास्टेवाड ओएसडी म्हणून रूजू

मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपामुळे सतत चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्याकडील बरेचसे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हाडाचे माजी सचिव भरत बास्टेवाड यांची ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने …

Read More »

सायबर गुन्हे पासून स्वतःला वाचविण्यासाठी आता @CyberDost गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर मिळत राहणार माहिती

मुंबई : प्रतिनिधी सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे. …

Read More »

संघर्षातून द्राक्षशेती फुलविणारी कृषिकन्या – उमा क्षीरसागर वयाच्या १९ व्या वर्षी ६ एकराचे रान द्राक्षाने शेतीने फुलविले

मराठवाडा म्हटलं की पहिलं चित्र डोळ्यासमोर उभा राहतं ते म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थितीने नाडलेली इथंली माणसं, परंतु अशा दुष्काळी परिस्थितीत देखील या भागात अशी काही माणसं आहेत जी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर येथील नैसर्गिक परिस्थितीला आव्हान देऊन या भागाची ओळख बदलू पाहत आहेत. खरं तर अशा लोकांकडे पाहून इतरांना …

Read More »

राज्यातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणेही आता नियमित होणार ५०० चौरस फुट क्षेत्रफळाची जमिन मोफत तर त्यापेक्षा जास्तीच्या जमिनीला पैसे भरावे लागणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई वगळता राज्यातील विविध भागातील शासकिय जमिनीवरील अतिक्रमित झोपडीधारक अथवा निवासी वापर करणाऱ्यांना आतापर्यत कायदेशीर मान्यता नव्हती. मात्र पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांनाही पात्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासंबधीचा शासन निर्णयही राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मुंबईतील …

Read More »