Breaking News

राजकारण

सुभाष साबणे म्हणाले, “भाजपा हा शिवसैनिकांसाठी मावशीसारखा” देगलूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या विजयाने राज्यात परिवर्तनाची गती वाढेल-चंद्रकांत पाटील

देगलूर: प्रतिनिधी  महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे …

Read More »

सार्वजनिक विसर्जन करण्यास मनाई :गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी नवरात्रौत्सव साजरा करताय मग या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

मुंबई : प्रतिनिधी गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका …

Read More »

आणि मुख्यमंत्री ठाकरेंना आठवला त्यांच्या शाळेचा पहिला दिवस…. सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार …

Read More »

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा …

Read More »

भाजपाच्या टिबरेवाल यांच्यावर ५८ हजारांनी मात करत ममता बँनर्जी विजयी भवानीपूर मतदारसंघ पोटनिवडणूक

कोलकाता: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता बँनर्जी आणि तृणमुल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून अनेक यंत्रणा राबत होत्या. मात्र ममता बँनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यातरी तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळविला. मात्र कायद्याप्रमाणे सहा महिन्यात विधान परिषद किंवा विधानसभेवर बँनर्जी यांना निवडूण येणे गरजेचे असल्याने अखेर भवानीपूर …

Read More »

शिवसेनेला दुसरा धक्का सुभाष साबणेंनी सोडलं धनुष्यबाण आणि धरलं कमळ पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच साबणे यांना भाजपाकडून उमेदवारी

नांदेड: प्रतिनिधी राज्यातील शिवसेना मंत्र्यांच्या विरोधात कागदपत्रे प्रतिस्पर्धी भाजपाच्या हातात सोपवून शिवसेनेसह महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याची घटना काल उघडकीस आल्यानंतर आज देगलूर येथील पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला असून येथील माजी आमदार सुभाष साबणे यांनी सेनेचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे त्यांचा …

Read More »

कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा “तवंग” कंन्सल्टनला काळ्या यादीत टाका, भ्रष्टाराचारी एसआयटी मार्फत चौकशी करा-आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे …

Read More »

“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील संदोपदी उघड, कदम संशयांच्या भोवऱ्यात माजी आमदार संजय कदम यांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या कोकणातील मालमत्तांची कागदपत्रे शिवसेनेचे माजी मंत्री तथा नेते रामदास कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्ये तथा कदम यांचे पीए प्रसाद कर्वे यांच्या मार्फत पुरविल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम …

Read More »

मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक: प्रतिनिधी देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही. आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल …

Read More »

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे: प्रतिनिधी आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ …

Read More »