Breaking News

अभिनेता भूषण प्रधानचे चार चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्ट्रा झकासवर पाह्यला मिळणार चार चित्रपट

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच …

Read More »

पुणे पोर्शे कार अपघातातील विशाल अगरवालचा मुलगा १५ दिवस बालसुधारगृहात सुरेंदर अगरवालचीही पोलिसांकडून चौकशी

पुणे पोर्शे कार दुर्घटनेत एका तरूण-तरूणीला प्राण गमवावे लागल्याने या पोर्शे कारच्या १७ वर्षीय चालक मुलाला १५ दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. बाल सुधारगृहात , अल्पवयीन व्यक्तीला शिस्त आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने संरचित दिनचर्याचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान पोलिसांनी विशाल अगरवाल याचे वडील आणि पोर्शे कारच्या १७ वर्षीय …

Read More »

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील एका कंपनीत बॉयलर स्फोट मोठ्या प्रमाणावर कंपनी आवारात आग, ४ ते ५ कामगार गंभीर जखमी

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील अमोदन-ओमेगा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट भर दुपारी २ च्या सुमारास झाला. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणार आग लागून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उडाल्याचे ३ ते ५ किमीच्या परिसरातून उठल्याचे दिसून येत आहे. तर स्फोटाच्या हादऱ्यात अनेक रहिवाशी इमारतींच्या काचांना हादरे बसून काचा फुटल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात येत …

Read More »

अहमदबादमध्ये शाहरुख खानला दाखल केले रूग्णालयात

शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होता. मंगळवारी अहमदाबादमध्ये KKR आणि SRH यांच्यातील प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता. सामना संपल्यानंतर, शाहरूख खान SRK रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील …

Read More »

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू …

Read More »

स्वाती मालीवाल प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सहाय्यकावर विनयभंगाची तक्रार केली. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर त्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याची …

Read More »

हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोरील जामीन याचिका मागे घेतली

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी २२ मे रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन आणि अटक रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोरील आपली याचिका आज मागे घेतली. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हेमंत सोरेन यांनी जामीन याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर हेमंत …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, … सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे

संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. धरणातील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचे पाणी मिळावे तसेच …

Read More »

पोलिसांकडून पोर्शे कार अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयासमोर पुर्नविचार याचिका

पुण्यात मोटारसायकलवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय मुलाला बाल हक्क न्याय मंडळाने २२ मे रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी जामीन आदेशाचे पुनर्विचार याचिका बोर्डाकडे केल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने हे आदेश जारी केले. पुण्यातील येरवडा भागातील कार्यालयात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पुनर्विचार याचिकेवर बोर्डाने सुनावणी …

Read More »