Breaking News

Editor

नेस्ले इंडियाच्या भारतातील उत्पादनात युरोपपेक्षा जास्तीच्या साखरेचे प्रमाण

सेरेलॅक आणि निडो ब्रँड्समध्ये जास्त प्रमाणात साखर आणि मध असल्याचे आढळून आल्यानंतर नेस्ले इंडियाने बेबी फूड उत्पादनांमध्ये साखर जोडण्याबाबत WHO मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यावर उपस्थित प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. नेस्ले इंडियाने स्पष्ट केले की, गेल्या ५ वर्षांत, आमच्या शिशु अन्नधान्याच्या पोर्टफोलिओमधील प्रकारानुसार, त्यांनी जोडलेल्या साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केले …

Read More »

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय खलाशांपैकी एक केरळमध्ये परतला आहे, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. त्रिशूर येथील रहिवासी असलेल्या सुश्री ॲन टेसा जोसेफ १८ एप्रिल रोजी इराणहून आल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. “तेहरानमधील भारतीय मिशनने …

Read More »

निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात दावा, ती माहिती खोटी

नुकतेच केरळमधील लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने ईव्हीएम मशिन्सचा मॉक पोल घेण्यात आला. त्यात निवडणूक आयोगाच्या ईव्हिएम मशिन्समध्ये मॉक पोल घेण्यात आला, त्यावेळी भाजपाला एक मत जास्तीचे पडल्याचे वृत्त बाहेर आले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस पाठविण्यात आली. त्या याचिकेवर उत्तर देताना निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण ४५० मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना …

Read More »

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …

Read More »

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर त्यांच्या विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यासाठीही आस्ते कदम ठेवले जात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनाही अशाच पध्दतीने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहिर करण्यात आली. अगदी त्या पध्दतीने आणि …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डी सुब्बाराव म्हणाले, भारत अजूनही गरिब…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतरही, भारत अजूनही गरीब देश असू शकतो आणि त्यामुळे उत्सव साजरा करण्याचे कोणतेही कारण नाही, अशा कानपिचक्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सध्याच्या मोदी सरकारला दिल्या. डी सुब्बाराव एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते, जिथे त्यांनी सौदी …

Read More »

देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतेय, १७ वृध्द एकट्या भारतात वृध्दाश्रमांची संख्याही वाढतेय

एका अहवालानुसार, भारत, सध्या सर्वात तरुण देशांपैकी एक असून, २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येपैकी १७ टक्के एकट्या भारतात लोकसंख्या राहण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म, CBRE ने भारतातील वरिष्ठ नागरिकांच्या काळजीच्या भविष्यावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी “चांदीची अर्थव्यवस्था” अर्थात पांढऱ्या केसांची अर्थव्यवस्था आहे. …

Read More »