Breaking News

Editor

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी नगर ते हिंजवडी दरम्यानच्या २३.५ कि.मी. अंतराच्या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिली. …

Read More »

प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार राहिली आहे. या महिन्यात प्रमुख ८ उद्योग क्षेत्रांनी ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोंबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ५ टक्के होता. ऱिफायनरी, सिमेंट आणि स्टील उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रमुख उद्योग क्षेत्रांची कामगिरी चांगली राहिली असल्याचे उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले …

Read More »

भीमा कोरेगांव घटनेचे मुंबईसह राज्यभरात पडसाद शरद पवारांसह मुख्यमंत्री आणि संभाजी ब्रिगेडकडून शांतता राखण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांव, वढू बु. आणि शिक्रापूर सह चार गावात अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करत दंगल घडविली. या घटनेचे पडसाद राज्यातील मुंबईसह औरंगाबाद, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला येथे उमटले असून दलित कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि बंदची हाक दिली. भीमा कोरेगांव येथे दगडफेकीच्या …

Read More »

भीमा कोरेगांवबाबत मुख्यमंत्र्यांचा तात्काळ आदेश नाही म्हणून कारवाई नाही पोलिस अधिकाऱ्यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक यासह अन्य दोन गावांच्या परिसरात समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पुढील कारवाई काय करता येईल याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेच तात्काळ आदेश दिले नसल्याने समाजकंटकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पेशवाईच्या पाडावाला २०० …

Read More »

भीमा कोरेगांव, वढू बुद्रुक येथे तणाव कायम पोलिसांचे संख्याबळ अपुरे

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या ठिकाणी गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला …

Read More »

घाण, कचरा टाकणार आणि थुंकणार असाल तर दंड भरण्याची तयारी ठेवा शहरांमध्ये १५० ते ५०० आणि तालुक्यात १०० ते ५०० रूपयांपर्यत भरावा लागणार

मुंबईः प्रतिनिधी रस्त्यांने चालताना कचरा टाकणार असाल किंवा थुंकणार असाल किंवा लघवी लागली असेल तर योग्य ठिकाणीच या सर्व गोष्टी करा. नाहीतर या गोष्टी करून बसाल आणि त्याची भरपाई तुम्हाला १०० ते ५०० रूपये भरून करावी लागेल. राज्यात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने रस्त्यांवर थुंकणे, कचरा आदी टाकूण घाण करणे, उघड्यावर लघवी, …

Read More »

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त …

Read More »

भीमा कोरेगांव येथे समाजकंटकाकडून दलितांवर दगडफेक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; परिस्थिती तणावपूर्ण

पुणेः प्रतिनिधी भीमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित समुदायांवर सकाळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात थोरल्या बाजीरावांनंतरचा पेशवाईचा काळ हा काळा इतिहास म्हणून ओळखला जातो. त्यावेळच्या प्रथा, परंपरांच्या विरोधात …

Read More »

दुसऱ्याच्या घरबांधणीसाठी राबणाऱ्यालाही मिळणार हक्काचे घर ५० हजार घरे बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांकडून दुसऱ्यांच्या घराच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असतात. त्या बदल्यात त्यांना वेतनही मिळते. मात्र ते अत्यंत तुटपुज्या स्वरूपात मिळत असल्याने आणि त्यांच्या कामाची कोणतीही शाश्वती नसल्याने अशा बांधकाम क्षेत्रासह असंघटीत कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या घरांसाठी उन्हातान्हात काम करणाऱ्यांच्या …

Read More »

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे. सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या …

Read More »