Breaking News

Editor

खुशखबर ! राज्यातील हॉटेल्स-लॉज लवकरच सुरु हॉटेल्स असोसिएशनसमवेत बैठकीत लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, एकवेळ वेतन कपात करा पण नोकरीवरून काढू नका नोकऱ्यावरून काढून टाकू नये यासाठी काही कंपन्यांशी बोलणार

मुंबई: प्रतिनिधी जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटत असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल, …

Read More »

महात्मा फुले जनारोग्य योजनेचा फायदा बेळगावात ही मिळणार आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : प्रतिनिधी सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर …

Read More »

दोन दिवसातच मुंबई पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्या रद्द पुन्हा मुळ जागी हजर राहण्याचे आदेश मुंबई सहपोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरातील उपायुक्तांच्या बदल्यांचे ३ जुलै रोजी जारी करण्यात आले होते. मात्र आज अचानक ३ जुलै रोजी काढण्यात आलेले बदल्यांचे आदेश आज रद्द करण्यात आल्याचे पोलिस विभागाकडून जाहीर करत बदली झालेल्या सर्वांना आपल्या पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नियुक्त होण्याचे आदेश बजाविण्यात आले आहे. यासंदर्भात गृहविभागाशी संपर्क जाणून घेण्याशी प्रयत्न …

Read More »

मुंबई महानगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊसच पाऊस ५ जुलै सकाळपर्यंतची आकडेवारी हवामान खात्याकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर, उपनगर आणि कोकणातील काही भागात ४ आणि ५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानुसार कालपासून पडणाऱ्या पावसाने अखेर दुपारी ३ च्या जवळपास उघडीप दिली. मात्र या मागील ३० तासात जवळपास ३०० मिमी पर्यंतचा पाऊस कोसळल्याचा अंदाजही या विभागाने …

Read More »

कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके …

Read More »

सोलापूरकरांना पुरेशी माहिती दिल्यानंतर संचारबंदी चर्चा करुनच लॉकडाऊनबाबत निर्णय :पालकमंत्री भरणे यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज …

Read More »

पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …

Read More »

सायबर भामट्यांच्या “या” ऑनलाईन युक्त्यापासूनपासून सावध महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना आवाहन- विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या आताच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या …

Read More »

मुंबईत १७ हजार जागांसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन मेळावे एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार जागापैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …

Read More »