Breaking News

Editor

ब्रेक दि चेन नियमावलीतून जनतेला मिळाल्या या सवलती राज्य सरकारकडून जनतेच्या मनातील प्रश्नांना दिली उत्तरे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात १४ एप्रिल २०२१ पासून रात्रो ८ वाजल्यापासून संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केल्यानंतर नेमके कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार याबाबत जनतेच्या मनात काहीप्रश्न निर्माण झाले. त्यामुळे अखेर जनतेला नेमक्या कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार आहे याची सविस्तर माहितीच राज्य सरकारकडून नुकतीच जाहिर करण्यात आली. जाणून घेवू या नेमकी कोणत्या आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे पोलिस दलास आदेश: नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे

मुंबई : प्रतिनिधी गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे …

Read More »

… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खरे ठरतायत : मल्लीकार्जून खरगे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसाच देशाला तारणार : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसरात्र एक करून देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. परंतु आज लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. विद्यमान सत्ताधा-यांकडून लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून राज्य कारभार सुरु आहे. मागील काही वर्षात दलित, अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढले आहेत. प्रसार माध्यमांनाही बोलण्याची मोकळीक नाही. सीबीआय, ईडी, निवडणूक …

Read More »

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र प्रसार रोखण्यासाठी केल्या पाच मागण्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येमुळे परिस्थिती बिकट बनत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वांरवार कडक निर्बंध लादणे कोणत्याही राज्याला परवडणारे नाही. तसेच  राज्यात १०० टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याने लसीकरण करण्यासाठी राज्याला लसींची खरेदी करण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्यास राज्याला कोरोनाचा सामना करणे सोयीचे जाईल असे सांगत …

Read More »

या १५ दिवसात शासकिय कार्यालयासह काय सुरु तर काय बंद राहणार राज्य सरकारच्या ब्रेक द चेन अंतर्गत नियमावली जाहिर

मुंबई : प्रतिनिधी राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून१ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर …

Read More »

उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचार बंदी आणि गरीबांसाठी पॅकेज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून जाहिर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील १५ दिवस लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू उद्या रात्रो ८ वाजल्यापासून लागू होत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर करत राज्यात १४४ कलम अर्थात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचारामुळे १३० कोटी जनता रामभरोसे कोरोनाचा देशात उद्रेक असताना पंतप्रधान मोदी मात्र प्रचारसभा घेण्यातच मग्न! : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडले. पंतप्रधानांना जनतेच्या जीवापेक्षा …

Read More »

या दिवसापासून लागू शकतो लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून रात्रो ८.३० वाजता अधिकृत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता द्सतुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्री व्यक्त करत आहेत. तसेच या अनुषंगाने वैद्यकिय सुविधा आणि यंत्रणेचा आढावाही घेण्यात आला. यापूर्वीच राज्यात दर आठवड्याला वीकएण्ड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना आता सलग १५ दिवसांचा लॉकडाऊन …

Read More »

गुढी पाडवा दिनी मिरवणूका, प्रभात फेऱ्यांवर बंदी सण साजरा करा पण या नियमानुसारच-राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबईः प्रतिनिधी हिंदू नववर्ष गुढी पाडव्याचा सण उद्या असून हा सण साजरा करण्यासाठी गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार सकाळी ७ ते रात्रो ८ वाजण्यापूर्वी गुढी पाडव्याचा सण साजरा कऱणे अपेक्षित आहे. तसेच यादिवशी कोणत्याही स्वरूपाची बाईक रॅली, मिरवणूका, प्रभात फेरी काढण्यास राज्य सरकारने मज्जाव …

Read More »

रेमडिसिव्हीरच्या किरकोळ विक्रीवर बंदी फक्त रूग्णालयातच मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी त्याच्या नियंत्रणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या वापराबाबात सुयोग्य नियमावली तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री …

Read More »