Breaking News

Editor

बांधकामासाठीचे साहित्य महागणार गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढीचा- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या चुना, चुनखडी, दगड, बारीक खजी, मुरूम, कंकर, माती, विटांसाठीची माती, ग्रेनाईट वगळता इतर खनिजाच्या प्रतिब्रास दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आगामी काळात इमारतीच्या बांधकाम साहित्य आणि खर्चात वाढ होवून त्याचा परिणाम सदनिकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. राज्य सरकारने घेतलेला …

Read More »

महसुली विभागातील डिव्हीजन, पदोन्नती व थेट भरतीतील दुजाभाव संपुष्टात अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूली विभागात असलेल्या सरळसेवा आणि पदोन्नतीतील भेदाभेद लवकरच संपुष्टात येणार असून वर्ग अ आणि वर्ग ब मधील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला संघर्ष लवकरच संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची राज्यात असलेली रिक्त पदे समप्रमाणात भरण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महसूल विभागाच्या विविध विभाग आणि …

Read More »

राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …

Read More »

तीन लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरीता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज देत ३ लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून …

Read More »

फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला?- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व …

Read More »

मंत्री देशमुखांचे आदेश, विभागातील या पदांसाठी नोकर भरती तात्काळ करा वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग १ ते ४ ची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच

 मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. …

Read More »

राज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार

मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …

Read More »

परबीर सिंग यांच्या न्यायालयात जाण्यास राज्य सरकारची मुक सहमती? कायद्यातील तरतूद काय म्हणते...

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्र्यांवर १०० कोटी रूपयांची खंडणी वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास राज्य सरकारनेच परवानगी देण्यात आली आहे का? अशी चर्चा पोलिस दलात सुरु झाली असून अद्याप परमबीर सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली नाही …

Read More »

राजकियदृष्ट्या काही करता येईना म्हणून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरले परमवीरसिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी आणि सरकारची बदनामी करण्यासाठी-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकार्‍यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने ठेवत महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट दूरध्वनी संवादासह सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांना देणार

मुंबईः प्रतिनिधी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्‍या अधिकार्‍यांनाच बाजुला करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच आज उघड करीत महाविकास …

Read More »