Breaking News

कृषी

मुहूर्त पाहून द्राक्षबागेच्या छाटण्या घेणे कितपत योग्य ? द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी विचार करावा असा अभिजित झांबरे यांचा लेख

सध्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांची द्राक्षबागेच्या आगाप तसेच ऑक्टोबर पीक छाटणी घेण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. परंतु ही सर्व तयारी करीत असताना आपल्याकडील बऱ्याच शेतकऱ्यांचा मुहूर्त पाहून छाटण्या घेण्यावरच अधिकत्तर भर असलेला दिसून येतो. आता मुहूर्त पाहून छाटण्या घेणे हा ज्याचा-त्याचा श्रध्देचा भाग आहे. याबाबत कोणतीही टीका-टिप्पणी या ठिकाणी करायची नाही. …

Read More »

द्राक्ष बागायतदार संघाचे कार्य आता शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचावे द्राक्षसंघाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा मांडणारा अभिजित झांबरे यांचा लेख

पुणे येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री. राजेंद्रदादा पवार तर उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. त्याचसोबत इतर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीस या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करीत असतानाच त्यांच्या …

Read More »

द्राक्ष हंगामाचं बिगुल वाजलंय, शेतकऱ्यांनो सावध रहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आवाहन करणारा अभिजित झांबरे यांचा लेख

साधारण मे, २०११ सालची गोष्ट असावी, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी या गावातील द्राक्षउत्पादक शेतकरी कै.निवास महादेव मोरे यांच्या कुटुंबासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. निवास मोरे हे त्यांच्या द्राक्षशेतीत काबाडकष्ट करुन आपल्या संसाराचा गाडा हाकीत होते. तसा त्यांचा कोणाशी वैरभाव नव्हता, त्यामुळे परिसरात एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. एके …

Read More »

राज्यातील सोयाबीन पेंड चीन खरेदी करणार कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

मुंबई  : प्रतिनिधी राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या (De-oiled cake) (DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सुक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग …

Read More »

दूधदरवाढीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील दूधाला चांगला दर मिळावा आणि प्रतिलिटर दूधापोटी ५ रूपयांचे अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात खरोखरच शेतकरी सहभागी असतील तर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन …

Read More »

सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला. राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या …

Read More »

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यादी प्रसिध्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी मागील अधिवेशनात घोषणा करूनही राज्यातील बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच याप्रश्नी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »

महाराष्ट्रातही दुधाच्या भुकटीला ५० रुपये अनुदान द्या कृषी राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मान्सूनच्या अनुकूलतेमुळे आगामी काळात दुधाचे उत्पन्न वाढणार असून त्याचा परिणाम दुधाचे आणखी दर घसरण्यावर होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही  गुजरात राज्याप्रमाणे दुधाच्या भुकटीवर ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गुजरात राज्यामद्ये दूध उत्पादकांना …

Read More »

पीक कर्ज वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बँकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामाबाबत …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीय आणि जिल्हा सहकारी बँकांवर कारवाईचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी ऐन खरीप हंगामाच्या काळात पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडून बँकाकडे कर्जाची मागणी करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आणि राज्याच्या सहकार …

Read More »