एच आय व्ही (एड्स) हा समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्न. एचआयव्हीच्या अज्ञानातून पदरी उपेक्षा आलेल्या बालकांना स्मशानभूमी, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचराकुंडी अशा ठिकाणी सोडून दिले जाते. या बालकांना सांभाळण्यासाठी मंगल शहा यांनी पंढरपूर येथे पालवी संस्थेची स्थापना केली. पंढरीला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घ्या, कैकाडी महाराजांचा मठ पहा; पण त्याच बरोबर …
Read More »