मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. आता विमानतळांचेही खाजगीकरण करण्यात येणार आहे. सरकारला आपल्या मालकीची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे संचालित १३ विमानतळे मार्च २०२१ पर्यंत खाजगी हातात सोपवायची आहेत. याबाबत एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बोली …
Read More »