Breaking News

Tag Archives: sitaram kunte

रश्मी शुक्ला प्रकरणामुळे कुंटेच्या मुदतवाढीला ब्रेक? कुंटेची मुदतवाढ केंद्राने रोखली

मुंबई: प्रतिनिधी सीताराम कुंटे यांना मुख्य सचिव पदासाठी किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राला पाठवला होता. परंतु, रश्मी शुक्ला प्रकरणाच्या चौकशीत कुंटेनी बजावली भूमिका राज्य शासनाच्या पथ्यावर पडली. केंद्र सरकारच्या कार्यपध्दतीवर यावेळी साशंकता निर्माण झाल्याने मुदतवाढीला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. सीताराम कुंटे ३० नोव्हेंबरला निवृत्त …

Read More »

Corona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा उद्योगांचा कोव्हिडविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योगक्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोव्हिड काळात उत्पादन न थांबविता …

Read More »

लॉकडाऊन तुर्तास…. मात्र राज्यात परवा रविवारपासून रात्रीची जमावबंदी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने काल ३५ हजाराचा आणि आज ३६ हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला असताना या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात परवा रविवार २८ मार्च २०२१ रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना …

Read More »

आता १५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यास परवानगी राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक अडचणी आणि कोरोना विषाणूमुळे बदल्यांच्या प्रक्रियेवर घालण्यात आलेली बंदी आज काही अंशी राज्य सरकारने उठवित एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदलीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला. तसेच यासंदर्भातील आदेशही आज सामान्य प्रशासनाने जारी केले. शासकिय सेवेत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षाला बदली करण्याचा नियम आहे. त्यानुसार ज्यांचे …

Read More »

शिपाईच्या सेवानिवृत्तीला राज्याच्या माजी मुख्य सचिवांसह आजी-माजी सनदी अधिकारी हजर गृहनिर्माण विभागातील आजी-माजी उपसचिव, कक्ष अधिकाऱ्यांचीही उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात एखादा सनदी अधिकारी, मुख्य सचिव अथवा अप्पर मुख्य सचिव सेवानिवृत्त होत असेल तर त्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी सर्वच कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येतात. मात्र ज्या व्यक्तीने ३४ वर्षे एकाच विभागात शिपाई पदी काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिक सेवेची पोचपावती म्हणून निवृत्तीच्या दिवशी राज्याच्या …

Read More »