Breaking News

Tag Archives: shivsena

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »

मनोमिलन मेळावे झाले पण भाजप-सेनेत मिलन काही होईना पाडापाडीच्या राजकारणाला सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जरी घोषणा करत मनोमिलन मेळावे घेण्यात आले. परंतु या मनोमिलन मेळाव्याने भाजप कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची मने काही जुळलेली नसून भाजप कार्यकर्त्ये शिवसेनेच्या उमेदवाराला तर शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा …

Read More »

चौथ्या टप्प्यात २८६ पुरूष आणि ३७ महिला उमेदवार १७ लोकसभा मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदार संघामध्ये ३२३ उमेदवार राहिले आहेत. यात २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार – ११ उमेदवार (९ पुरूष,२ महिला), धुळे- २८ (२५पुरूष,३ महिला), दिंडोरी-८ (७ पुरूष, १ महिला), नाशिक-१८(१५पुरूष, ३ महिला),पालघर- १२ (११ पुरूष, १ महिला), भिवंडी-१५ (१५पुरूष,० महिला), कल्याण-२८(२५पुरूष, ३ महिला), ठाणे-२३(२१ पुरूष, २ महिला), मुंबई उत्तर-१८(१७ पुरूष, १ महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-२१ (१९ पुरूष,२ महिला), मुंबई उत्तर …

Read More »

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडीः प्रतिनिधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष …

Read More »

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

शिवसेनेला अंगावर घेणे सोमय्यांना पडले महागात भाजपकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना लोकसभेची उमेदवारी

मुंबईः प्रतिनिधी भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला अंगावर घेणे भाजप खासदार किरीट सोमय्या यांना चांगलेच महागात पडले. शिवसेनेच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा विद्यमान खासदाराऐवजी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांचे नावही जाहीर करण्यात आले. २०१४ साली झालेल्या …

Read More »

सोशल मिडीया बनले प्रचाराचे अड्डे ट्वीटर, फेसबुकवर फोटो आणि व्हीडीओंचा पाऊस

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आघाडी या पक्षांकडून सोशल मिडीयावरील ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरूनच एकमेकांवरोधात टीका टिपण्णी करत असल्याने सोशल मिडीयाच प्रचाराचे अड्डे होताना दिसत आहे. त्यामुळे जनताही या टीका टीपण्णीतून मनोरंजन करताना दिसत आहे. सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ …

Read More »

आज शिवसेना ही लाचारसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर त्यांनी …

Read More »

मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …

Read More »

उस्मानाबाद वगळता शिवसेनेकडून विद्यमान १७ खासदारांना संधी पहिली यादी जाहीर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत होती. मात्र शिवसेनेकडून कोणतीच यादी जाहीर होत नसल्याने शिवसेनेचे उमेदवार जाहीर तरी होणार कधी असा सवाल उपस्थित होत होता. अखेर आज शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत २१ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात …

Read More »