Breaking News

Tag Archives: shivsena leader and opposition leader

अंबादास दानवे यांची टीका; रबर स्टँप मुख्यमंत्री… असंवेदनशील सत्ताधाऱ्यामुळे शेतकऱ्याना आत्महत्या करावी लागतेय

एकीकडे रबर स्टॅप मुख्यमंत्री महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करु, असे आश्वासन देत आहेत, त्याच वेळी दिवसाला दररोज सरासरी ३ शेतकरी आत्महत्या करतायत. या खोके सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मागील दोन महिन्यात राज्यात सुमारे १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजून किती आत्महत्या झाल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवेल असा संतप्त सवाल विधान …

Read More »