Breaking News

Tag Archives: refinery project at barsu

संजय राऊत यांची खोचक टीका, मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस मॉरिशसला… दिल्लीतील मोगलांच्या आदेशानुसार बारसूत घडत आहे

नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसूमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू असून, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ४ दिवसांपासून स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. अशातच आज २८ एप्रिल रोजी आंदोलकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, बारसू भागात शिंदे-फडणवीसांचा ‘रावणराज’ महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसमध्ये..

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती …

Read More »

आधी लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्त्यांशी मखलाशीः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक चर्चेसाठी येताच पाठ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच आंदोलनकर्त्ये उठून गेले

मागील तीन-चार दिवसांपासून राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पासाठी जमिन परिक्षणाच्या कामासही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला. मात्र राज्य सरकारकडून स्थानिकांचा विरोध डावलून सातत्याने जमीन परिक्षणाचे काम तसेच सुरु ठेवले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, जनतेची डोकी फोडून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा… सरकारने बारसुजवळची जमीन परप्रांतीय व जवळच्या लोकांना कमी भावाने मिळवून दिली

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास …

Read More »

विनायक राऊत यांचा हल्लाबोल, माळरानाच्या दगडाची अन् करवंदीच्या…. महिला आंदोलकांना हाकलून लावले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. माती परिक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक …

Read More »

फडणवीसांच्या त्या प्रश्नाला विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर, होय आम्ही घेतलीय सुपारी… हुकूमशाही पध्दतीने स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने हा विरोध मोडून काढला. तसेच ड्रिलिंगचं काम सुरू केलं. यावेळी पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाला भेट …

Read More »

बैठकीत शरद पवार यांची सूचना, काम थांबवा आणि बैठक घ्या प्रशासन आणि गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याची उदय सामंत यांनी दाखविली तयारी

रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परिक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी …

Read More »

शरद पवारांबरोबरील बैठकीनंतर उदय सामंत यांची स्पष्टोक्तीः आम्ही चर्चेस तयार, राज ठाकरेंना भेटणार स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करू

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढू लागल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थानिकांना विश्वासात घेतल्यानंतर असे आश्वासन देत रिफायनरी प्रकल्प राबविण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. मात्र प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परिक्षणाला सुरुवात करताच स्थानिकांचा विरोध मोठ्या प्रमाणावर सुरू …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. बारसू रिफायनरीसाठी …

Read More »

बारसूवरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, कुणाची सुपारी घेऊन विरोध करताय ते तरी सांगा ? जामनगरमध्ये रिलायन्सची रिफायनरी असून तेथे चांगल्या दर्जाचे आंबे

जनतेने हे पाहिलं आहे की मोदीजींसोबत मिळून जे मुख्यमंत्री काम करतात त्या राज्याचा विकास होतो. महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकार आहे. विकासाच्या मार्गाने आपण पुढे जात आहोत. कर्नाटकात भाजपाचं बहुमताचं सरकार येईल याची मला खात्री वाटते. एक्झिट पोलचे आकडे काहीही सांगू द्या मात्र आम्ही एक्झिट पोल्सना मागे अनेकदा मागे टाकलं आहे …

Read More »