Breaking News

Tag Archives: rajendra yadravkar-patil

कोरोना : रूग्ण संख्येत चांगलीच घट पण होम क्वारंटाईन जास्त २ हजार ७४० नवे रूग्ण, ३ हजार २३३ बरे होवून घरी तर २७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोस्तव सुरु होवून चार दिवस होत आले तरी अद्याप राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ न होता त्यात घटच होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज २ हजार ७४० नवे बाधित रूग्ण आढळून आले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात …

Read More »

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात ४ हजार १४५ नवे बाधित आज आढळून आले असून आता पर्यतची ही सर्वात निच्चांकी संख्या नोंदविली गेली आहे. तर राज्यात ५ हजार ८११ जण बरे झाल्याने बरे होवून जाणाऱ्यांची संख्या ६१ …

Read More »

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून …

Read More »

रेमडिसिव्हीरच्या किरकोळ विक्रीवर बंदी फक्त रूग्णालयातच मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी त्याच्या नियंत्रणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या वापराबाबात सुयोग्य नियमावली तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री …

Read More »

रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट असल्यानेच अपक्ष आमदारांवर दबाव आणला आमदार राजेंद्र याड्रावकर यांना धमकवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी कमी पडणाऱ्या आमदारांच्या व्यवस्थेसाठी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी थेट अपक्ष आमदारांना फोन करून भाजपाला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणत होत्या. त्यासाठी शिरोळचे अपक्ष आमदार तथा महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर-पाटील यांना धमकाविल्याचा गौप्यस्फोट करत रश्मी शुक्ला या …

Read More »