देशातील लोकशाही धोक्यात आली असून एकही सरकारी यंत्रणा तिचे कर्तव्य बजावताना दिसत नाही. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्व राजकिय पक्षांना निधी मिळाला. परंतु भाजपाने कोणकोणत्या माध्यमातून निवडणूकीचा निधी मिळवला याचा इतिहास जगजाहिर आहे. परंतु भाजपाने आयकर विभाग, ईडीच्या माध्यमातून काँग्रेसची विविध बँकांमधील खाती गोठविल्याने आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी, नेत्यांच्या प्रवासासाठी आणि …
Read More »