मुंबई : प्रतिनिधी राज्याकडे पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता आहे मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटीलेटर्सची गरज भासणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी विविध औषधांचा समावेश असलेली पध्दत वापरण्यात येत आहे. त्यास रूग्णांकडून प्रतिसादही मिळत असून अनेक रूग्ण बरे होत आहेत. त्यामुळे त्यास मान्यता द्यावी अशी …
Read More »