Breaking News

Tag Archives: parliament

वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी, महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाकडे सोपवा आणि बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी

बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. १९४९ च्या बोधगया मंदिर कायदा अंतर्गत या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही. मंदिर व्यवस्थापन समितीमधील नऊ सदस्यांपैकी पाच अन्य समाजाचे व केवळ चार बौद्ध समाजाचे असतात हे अन्यायकारक असून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाकडे …

Read More »

आयकर विधेयक सादर मात्र डिजीटल मालमत्तेची व्याख्या तशीच व्हर्च्युअल डिजीटल मालमत्तावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता

गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केलेल्या नवीन प्राप्तिकर विधेयकात “व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता” ची व्याप्ती बदललेली नाही तर वित्त विधेयक २०२५ मध्ये प्रस्तावित केलेली व्याख्या समाविष्ट करण्यात आली आहे. नवीन प्राप्तिकर विधेयकाच्या विस्तृत व्याप्तीवर प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये (FAQ) हे स्पष्ट करण्यात आले आहे. “आयकर …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केले नवे आयकर विधेयक सिलेक्ट कमिटीकडे विधेयक पाठविण्याची विनंती

देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक संसदेत सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केले जे विद्यमान १९६१ च्या कायद्याची जागा घेईल. हे नवीन विधेयक तयार करताना १९६१ च्या सध्याच्या आयकर कायद्याचे रूपांतरन सोपे आणि पुनर्बांधणी करण्यासाठी …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या आयकर विधेयकाला मंजूरी संसदेत मांडणार नवे विधेयक आणि नंतर स्थायी समितीकडे पाठवणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी नवीन आयकर विधेयकाला मंजुरी दिली, जे सहा दशके जुन्या आयकर कायद्याची जागा घेईल, असे सूत्रांनी सांगितले. नवीन विधेयकात प्रत्यक्ष कर कायदा समजण्यास सोपा बनवण्याचा आणि कोणताही नवीन कर बोजा लादण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यात तरतुदी आणि स्पष्टीकरणे किंवा लांबलचक वाक्ये नसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील …

Read More »

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, भारतीयांवरील कारवाईची ही पहिलीच वेळ नाही घुसखोरी करणाऱ्या भारतीयांना बेड्या घातल्या प्रकरणीही केला खुलासा

अमेरिकेत अवैधमार्गाने घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने परत भारतात पाठवले. अशा घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने सी-१७ विमानाने अमृतसर येथील श्री रविदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडले. यावेळी १०४ भारतीयांच्या हाती तर काही जणांच्या पायात बेड्या घालून विमानातून बसविण्यात आले आणि त्याच स्थितीत भारतीय विमानतळावर सोडण्यात आले. त्याच पडसाद आज संसदेत …

Read More »

आशिष शेलार यांचा राहुल गांधीवर पलटवार, आत्मपराभवाचे प्रदर्शन… संसदेतील राहुल गांधी यांच्या दाव्यावर केली टीका

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत …

Read More »

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा कराः संसदेत विरोधकांची मागणी अर्थसंकल्पावरील चर्चेऐवजी महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर चर्चा करण्याची मागणी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ वरील संसदीय चर्चा आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावासह दोन्ही सभागृहात सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून विरोधकांनी चर्चेची मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळास सुरुवात केली. लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटनेवर चर्चा करण्याचे …

Read More »

संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल मांडल्यानंतर शेअर बाजारात उसळीः प्रगतीचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केल्यानंतर व्ही नागेश्वरा राव यांच्याकडून माहिती

संसदेत आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ चे सादर करण्यात आल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही वरची वाटचाल सुरू ठेवल्याने भारतीय शेअर बाजार उसळी घेतली आणि या उसळीततच बंद झाला. बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स, ८१३.१६ अंकांनी, किंवा १.०६% ने वाढून, दिवसाचा शेवट ७७,५७२.९७ वर झाला. त्याचप्रमाणे, एनएसई NSE निफ्टी ५० २८५.२० अंकांनी किंवा १.२३% …

Read More »

आयुष्यमान भारत आरोग्य योजना कार्डवर उपचार केला जात नाही? मग तक्रार करा केंद्र सरकारच्या या विभागाकडे तक्रार करा आणि मोफत मिळवा उपचार

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही मोदी सरकारने विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे, कारण देशाच्या विविध भागांतून अनेक घटना समोर आल्या आहेत जेथे आयुष्मान कार्ड असूनही रूग्णांना …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला, संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची संसदेचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्यात सरकार अपयशी ठरल

संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे, पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावं लागेल की, यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला. …

Read More »