Breaking News

Tag Archives: ncp minister nawab malik warned after went of sameer wankhede from the ncb my fight will continue till the final come out.

वानखेडे दिल्लीला गेले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत लढा सुरुच राहणार वानखेडेला एनसीबीमधून बदलण्यात आले हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम समीर वानखेडे यांना एनसीबीमधून बदलण्यात आले आहे, हा केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत ते जरी बदलून गेलेले असले तरी संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. …

Read More »