काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात सातत्याने अतिमुसळधार पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती दयनीय बनली. त्यातच अनेक गावं वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीने बाधित गावांबाबत धोरण निश्चित कऱणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण निश्चित केले. …
Read More »