Breaking News

Tag Archives: farmers protest

मोदी सरकारच्या लेखी हमीनंतर अखेर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच एमएसपीचे मुल्य ठरविणारा कायदा आणणार

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने मंजूर केलेल्या ३ कृषी कायद्याबरोबरच शेतमालाला एमएसपी अर्थात किमान मूल्य मिळावे या प्रश्नावरून जवळपास १ वर्ष १४ दिवसानंतर  दिल्लीच्या सीमावर्ती भागात आंदोलन करणाऱ्याचा शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. ते ३ कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाला किमान मूल्य देण्यासंदर्भातील कायदा आणणार असल्याचे लेखी …

Read More »

वर्षभरात शेतकरी आंदोलन आणि त्यांच्यासोबत काय घडले ? जाणून घ्या पार्श्वभूमी २० व्या आणि २१ व्या शतकातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक काळ चालले आंदोलन- १ वर्ष २ महिने

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी साधारणत: २३ सप्टेंबर २०२० मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना कंत्राटी शेतीच्या अनुषंगाने आणि पहिल्यांदाच शेती व्यवसायात थेट कार्पोरेट क्षेत्राला प्रवेश देण्यारे तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. परंतु यात …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाची माफी मागतोय, ते कायदे मागे घेण्याचा निर्णय तब्बल वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह सबंध देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मी देशाची माफी मागतोय, आम्ही चांगल्या उद्देशाने कृषी कायद्यांची निर्मिती केली. पण …

Read More »

शरद पवारांचा भाजपाला इशारा, हिशोब तुम्हाला द्यावा लागेल अमरावतीतील दंगल आणि अनिल देशमुख अटकेनंतर पवारांची प्रतिक्रिया

नागपूर-वर्धा-मुंबई: प्रतिनिधी विदर्भाला ती मंत्रीपद देण्याचा आमचा मानस होता. परंतु जागा कमी असल्याने ते शक्य झाले नाही. परंतु नागपूरच्या अनिल देशमुखांना ज्या पध्दतीने षडयंत्र करून आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गैरवापर करून तुम्ही तुरुंगात टाकले. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे नाव न …

Read More »

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिला गंभीर इशारा शेतकऱ्यांना अस्वस्थ होवू देवू नका अस्वस्थ पंजाबची एकदा किंमत मोजलीय

पुणे : प्रतिनिधी पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी असा त्याग करणारा, अन्नधान्यात स्वयंपूर्णता करणारा हा घटक काही प्रश्नांवर आग्रहाने आंदोलनाला बसला असेल तर त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ …

Read More »

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद ही तर सुरुवात आहे पण….. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साधला केंद्र सरकावर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी मागील आठ ते दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यावर पोहचण्यापर्यंत. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. शेतकरी विरोधी जे कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, त्याबाबत खूप लोकांच्या मनात रोष आहे, नाराजी आहे आणि कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार अजिबात …

Read More »

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा …

Read More »

उत्तर प्रदेशात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने चिरडले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताफ्यातील वाहने चढविली

लखीमपूर खेरी-वृत्तसंस्था: प्रतिनिधी केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांच्या ताब्यातील एका वाहनाने थेट शेतकऱ्यांवरच वाहन चढविले. त्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे तर आंदोलनकर्त्ये शेतकऱ्यांनी यात ८ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा …

Read More »

भाजपाच्या खट्टर सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार लाठीमारात १० शेतकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी …

Read More »

शेतकरी आंदोलन आणि वाहतूक कोंडीवर न्यायालयाचे केंद्र- उत्तर प्रदेश सरकारला आदेश रस्ता खुल्या करण्याबाबत पर्याय शोधून सांगा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे रस्त्यात अडथळा निर्माण करण्यात आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यां प्रवाशांना अडचण होत आहे. हा प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त केंद्र सरकार आणि संबधित राज्य सरकारच्या हातात असून त्या अनुषंगाने तात्काळ पर्याय शोधून …

Read More »