Breaking News

Tag Archives: farmers protest

हरियाणामध्ये फटका नको म्हणून मनोहरलाल खट्टर यांना हटविलेः नायब सिंगे सैनी नवे मुख्यमंत्री

मागील काही महिन्यापासून केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब, हरियाणा चंदीगढ राज्यातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीच्या प्रमुख मागणीवरून आंदोलन छेडले. केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी हरियाणा मार्गे शंभू बॉर्डरवर पोहोचलेल्या सरकारवर पुन्हा एकदा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आदेशान्वये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे …

Read More »

मंत्री पियुष गोयल म्हणाले; मका डाळी कापसासाठी आधारभूत किंमत देण्यास तयार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

मागील काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतमालाला कायदेशीर हमी भाव द्या या मागणीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबरोबरील सततच्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी मका, डाळी आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याची तयारी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी दर्शविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पियुष गोयल हे आज बोलत …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरुय…

सध्या कोल्हापूर आणि पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार याच्या गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आणि प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांच्या प्रश्नीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर खोचक टीका केली. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी !

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही …

Read More »

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची चौथी फेरी चंदीगढ मध्ये

एकाबाजूला देशातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी या मागणीवरून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चलो दिल्लीचा नारा देत भारतीय किसन युनियन आणि इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. केंद्रिय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गुंग झाले आहेत. यापार्श्वभूमीवर …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात देशाची चूक होती का?

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि सरकारच्या अजेंड्याशी असहमत असलेल्या सर्व नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदीसरकार करत असल्याचे आता स्पष्ट झाले असून स्वत:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात देशाची चूक होती का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एखाद्या विशिष्ट सरकारी धोरणावर टीका …

Read More »

जॅक डोर्सींच्या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर प्रत्युत्तर देताना म्हणाले….

शेतकरी विरोधी कायद्यावरून आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन जीवी, खलिस्तानवादी यासह अनेक विशेषण देत मोदी सरकार आणि भाजपाने या आंदोलनाला चिरडूण टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप करत एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई …

Read More »

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा गौप्यस्फोट, शेतकरी आंदोलनाच्या… मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव मोदी सरकारवर गंभीर आरोपः मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

शेतकरी विरोधी नव्या तीन कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या कायद्याच्या विरोधात विरोधात आंदोलन पुकारले. मात्र १४ ऑक्टोंबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ कालवधीत आंदोलन करण्यात आले. अखेर मोदी सरकारने शेतकऱ्याच्या आंदोलनासमोर माघार घेत ते तीन शेतकऱी विरोधी तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. त्यास …

Read More »

मोदी सरकारच्या लेखी हमीनंतर अखेर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच एमएसपीचे मुल्य ठरविणारा कायदा आणणार

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने मंजूर केलेल्या ३ कृषी कायद्याबरोबरच शेतमालाला एमएसपी अर्थात किमान मूल्य मिळावे या प्रश्नावरून जवळपास १ वर्ष १४ दिवसानंतर  दिल्लीच्या सीमावर्ती भागात आंदोलन करणाऱ्याचा शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. ते ३ कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाला किमान मूल्य देण्यासंदर्भातील कायदा आणणार असल्याचे लेखी …

Read More »