मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून मुंबईकरांचे जीवन भविष्यात अधिक दुष्कर होईल अशी भीती व्यक्त करत कर्नाटक व २०१९ च्या निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने मुंबई विकायला काढल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधीत करताना …
Read More »