Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …

Read More »

कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार

मुंबई : प्रतिनिधी युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार …

Read More »

कोरोना : अबब ६७ हजार बाधित…जाणून कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण ५३ हजार ७८३ बरे झाले, तर ४१९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा आज ४ हजार अधिक रूग्णांचे निदान झाले असून आतापर्यंतची सर्वाधिक ६७ हजार १२३ इतकी रूग्ण संख्येवर पोहोचली आहे. मात्र बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या तुलनेत ५३ हजार ७८३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने राज्यातील बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ …

Read More »

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे आता हे इंजेक्शन बाधित रूग्णांसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी किंमतीवर कॅप लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे आता …

Read More »

शिवभोजन थाळी योजनेवर टीका करणाऱ्यांना मंत्री भुजबळांचे उत्तर गरीबांचे पोट भरणाऱ्या शिवभोजनवर टीका करणाऱ्यांनी जरा वस्तुस्थिती पहावी - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अश्या काळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत आहे. अशा परिस्थितीतही टीका करत असून टीका करण्याआधी किमान सत्य परिस्थिती जाणून तरी घ्या असा खोचक सल्ला राज्याचे …

Read More »

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा सर्वाधिक ६३ हजार ७२९ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात रविवारी ६३ हजार २९४ इतके नवे बाधित आढळून आले होते. या संख्येहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर …

Read More »

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला पायबंद करण्यासाठी लस निर्मिती आणि संशोधन करण्यासाठी राज्याला परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. परंतु त्यावेळी केंद्रांतील मोदी सरकारने राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर सबंध देशभरात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट …

Read More »

कोविडला नैसर्गिक आपत्ती जाहिर करा, कर्ज हप्ते वसुली करू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी, तसेच बँकांकडून कर्जाची हप्ते वसुली करू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

ब्रेक दि चेन नियमावलीतून जनतेला मिळाल्या या सवलती राज्य सरकारकडून जनतेच्या मनातील प्रश्नांना दिली उत्तरे

मुंबई: प्रतिनिधी राज्यात १४ एप्रिल २०२१ पासून रात्रो ८ वाजल्यापासून संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केल्यानंतर नेमके कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार याबाबत जनतेच्या मनात काहीप्रश्न निर्माण झाले. त्यामुळे अखेर जनतेला नेमक्या कोणत्या गोष्टीतून सूट मिळणार आहे याची सविस्तर माहितीच राज्य सरकारकडून नुकतीच जाहिर करण्यात आली. जाणून घेवू या नेमकी कोणत्या आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे पोलिस दलास आदेश: नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे

मुंबई : प्रतिनिधी गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे …

Read More »