Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

इतक्या शाळांना मिळणार अनुदान अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुन्हा एकदा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सध्याच्या कोरोना काळामुळे हे अनुदान मिळणे अशक्य वाटत होते. मात्र या शाळांना २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा एकूण २१६५ शाळांना २० टक्के देण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी …

Read More »

कोविडमुळे सहकारी संस्थांना मिळाले हे खास अधिकार संचालक मंडळ बनले शक्तीशाली

मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे सहकारी संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु आहे.  मात्र, या मुदतवाढीमुळे महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत विलंब लागू शकतो म्हणून मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेऐवजी संचालक मंडळास देण्याबाबत सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यास्तव, संस्थेमधील …

Read More »

राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र दर्जा रद्द राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय म्हणून यापुढे ओळखण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र असलेला दर्जाही आजच्या निर्णयाने रद्द करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने …

Read More »

ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवारच्या SIT चौकशी आदेशाने फडणवीस अडचणीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची आणि त्याच्या ठेक्याची कामे भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. यासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या कॅगच्या अहवालातही …

Read More »

Missionbeginagain अंतर्गत १५ ऑक्टोंबरपासून या गोष्टी सुरु होणार राज्य सरकारकडून अद्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात Missionbeginagain अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येण्यात येणार होती. तसेच १५ ऑक्टोंबरपासून मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या लोकल रेल्वे वगळता घाटकोपर ते अंधेरी-वर्सेाव्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने दिलासा …

Read More »

कांजूर मार्गची जागा अद्यापही वादातच; राज्याच्या तिजोरीवर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आरोप

मुंबई: प्रतिनिधी नियोजित आरेच्या जंगलातील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर सदरचा निर्णय पुर्णपणे चुकिचा असल्याचा पुन:रूच्चार करत हा कारशेड हलविण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने कांजूर मार्गची जमिन योग्य नसल्याचा निर्वाळा देत ही जमिन कायद्याच्या कचाट्यात असल्याचा अहवाल सादर केला असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक …

Read More »

शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना देवभूमीतल्या राज्यपालांच्या प्रमाणपत्राचीच गरज: ऐका त्यांचा व्हिडिओ राज्यपाल कोश्यारींच्या मदतीला पुन्हा भाजपा धावली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिरे, देवळे उघण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राचा समाचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत त्यांच्याच शब्दात उलट भाषेत उत्तर दिले. त्या उत्तराने राज्यपालांची ढासळत चाललेली प्रतिमा सावरण्यासाठी आता पुन्हा भाजपाच्या नेत्यांनी धाव घेतली. देवभूमीतून आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंदूत्वाच्या प्रमाणपत्राचीच खरी गरज मुख्यमंत्री ठाकरे यांना …

Read More »

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप आक्रमक म्हणे, संयमाची परीक्षा पाहू नका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिर्डी-मुंबई: प्रतिनिधी संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिला. राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारींना तडाखेबंद उत्तर; वाचा त्यांच्याच शब्दात पाकव्याप्त काश्मीर म्हणविणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या आपणासारख्याकडून हिदुत्वाचे प्रमाणपत्र नको

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह त्यांच्या अंकित संस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील मंदीरे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून आस्ते कदम उलण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भाजपअंकित संघटनांच्या शिष्टमंडळांनी दिलेल्या पत्राचे संदर्भ पाठवित राज्यातील मंदीरत उघडण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. परंतु …

Read More »