मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधीच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा कि नाही याचा निर्णय राज्यातील जनतेवर सोडला. परंतु, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे विभागात सातत्याने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथे …
Read More »