राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरे झाले. त्यापैकी मुंबईत तर एकाच महिन्यात दोनवेळा आले. त्यावरून राज्यात आगामी होऊ घातलेल्या मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या तयारीला रंग चढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून …
Read More »भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, छत्रपती शिवाजीने पाच बार माफी मागी
भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकिय नाट्य रंगले असतानाच दिल्लीतील एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान भाजपाच्या प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली …
Read More »