Breaking News

Tag Archives: bank

बँकाकडे ठेवीदार फिरवतायत पाठः बँकर्स समोर आव्हान म्युच्युअल फंडाकडे ठेवीदारांचा वाढतोय कल

मागील काही महिन्यांपासून भारतीय बँका ठेवी मिळविण्यासाठी विविध आकर्षक सवलतींचा आणि शॉर्ट टर्म गुंवणूकीवर आकर्षक व्याज देण्याची आश्वासन देत आहे. मात्र गुंतवणूकदारांकडून अर्थात ठेवीदारांकडून पारंपारिक बँकाऐवजी हळूहळू म्युच्युअल फंड आणि इतर इक्विटी-लिंक्ड उत्पादनांसारख्या उच्च परतावा देणाऱ्या इतर आर्थिक उत्पादनांकडे वळत असल्याने बँकाना ठेवी मिळणे अवघड बनत चालल्याचे मत, एका बँकेच्या …

Read More »

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर ७ दिवस …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे निर्देश शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्राकडे केली मागणी, ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना व्याज परत द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र

केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली असून व्याज परतावा बंद …

Read More »

मुंबईकरांची हालत धोबी का कुत्ता न घर का ना घाट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकांवर आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांची कमतरता असून जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास होणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील विकासाला परवानग्या देण्याचा बिकट प्रश्न असल्याने विकासकांनी मुंबईकरांची हालत म्हणजे धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबै बँकेच्यावतीने …

Read More »