Breaking News

Tag Archives: baba kalyani

Corona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा उद्योगांचा कोव्हिडविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योगक्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोव्हिड काळात उत्पादन न थांबविता …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उद्योगजगताने दिली ही ग्वाही आवश्यक तेवढे कामगार आणि वर्क फ्रॉमवर भर देण्यावर एकमत

मुंबई : प्रतिनिधी वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो …

Read More »

टाटा, अंबानी, जिंदालसह अनेक उद्योगपतींशी मुख्यमंत्री संवाद साधणार राज्यातील गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी उद्या विशेष बैठक

मुंबई: प्रतिनिधी राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी 7 जानेवारी रोजी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या …

Read More »

भारत- महाराष्ट्र हे चुंबकीय देश आणि राज्य मँग्नेटीक महाराष्ट्रातील उद्योजकांची मते

उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी साब इंडियाचे अध्यक्ष जेन वाईडस्ट्रॅाम म्हणाले की, गुंतवणूकीच्या दृष्टीने खरेच हे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय देश,चुंबकीय राज्य आणि चुंबकीय नेतृत्त्व असा संगम झाला आहे.भारत योग्य अशा मार्गावर वाटचाल करत आहे. साहजिकच महाराष्ट्राचे मार्गक्रमणही तसेच आहे. मेक-इन इंडिया हे धोरण हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असून संशोधन आणि विकासाची वृत्ती …

Read More »