Breaking News

Tag Archives: २६१ जणांचा मृत्यू तर ९०० जण जखमी

ओडिसातील रेल्वे अपघाताबद्दल सोनिया गांधी यांनी व्यक्त केला शोक रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

ओडिसातल्या बालासोरे येथे शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अशी भावना व्यक्त केली. ओडिसातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह …

Read More »