मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने भाजपा-शिवसेनेचे सरकार उखडून फेकण्यासाठी शरद पवार यांनी राज्यातील जनतेला परत येत असल्याचे सांगण्यासाठी मी परत येतोय असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टरमधून सांगायला सुरुवात केली आहे.
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे भाजपा-शिवसेनेकडून सूडाचे राजकारण करण्यात येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळाबरोबरच जनतेमध्ये सुरु आहे.
Tags bjp ncp sharad pawar
Check Also
मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…
काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …